श्री गजानन महाराजांच्या पालखीने सोलापूरचा निरोप घेताच सोलापुरात वरुणराजाच आगमन

श्री गजानन महाराजांच्या पालखीने सोलापूरचा निरोप घेताच सोलापुरात वरुणराजाच आगमन

  • दोन दिवसांच्या मुक्कामानंतर भर पावसात श्री गजानन महाराजांची पालखी पंढरीकडे झाली मार्गस्थ
  • अंगावर रेनकोट चढवून वारीतील वारकरी पंढरपूरच्या दिशेने करत आहेत वाटचाल
  • उकाडा आणि तीव्र उन्हाने हैराण झालेल्या सोलापूरकरांना पावसाच्या आगमनाने मिळाला दिलासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *