श्री गजानन महाराजांच्या पालखीने सोलापूरचा निरोप घेताच सोलापुरात वरुणराजाच आगमन
- दोन दिवसांच्या मुक्कामानंतर भर पावसात श्री गजानन महाराजांची पालखी पंढरीकडे झाली मार्गस्थ
- अंगावर रेनकोट चढवून वारीतील वारकरी पंढरपूरच्या दिशेने करत आहेत वाटचाल
- उकाडा आणि तीव्र उन्हाने हैराण झालेल्या सोलापूरकरांना पावसाच्या आगमनाने मिळाला दिलासा