उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारात गजराचा केक कापत गांधींगिरी पद्धतीने स्मार्ट सिटी चा वाढदिवस साजरा करण्यात आला. काल झालेल्या मान्सूनच्या पहिल्या पावसातच सोलापूर शहरात ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. स्मार्ट सिटी ची चांगल्या पद्धतीने काम झाले असते तर सोलापूरकरांवर ही वेळ आली नसती. स्मार्ट सिटीच्या झालेल्या ढिसाळ कामामुळे सोलापूरकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याला सर्वस्वी स्मार्ट सिटी चे सीईओ त्र्यंबक डेंगळे पाटील जबाबदार असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारावर गाजरांचा केक कापत स्मार्ट सिटी चा वाढदिवस साजरा करण्यात आला.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर
- महिला सक्षम व सबळ असतील तरच सामाजिक व आर्थिक स्थित्यंतरे शक्य असतात – आमदार सौ. सुलभाताई खोडके
- वर्ष २०२३-२४ अंतर्गत अमरावती विभागीय क्रीडा संकुल इमारत बांधकामाकरिता ५ कोटींचा निधी वितरित