महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे वर्ध्याच्या दौऱ्यावर असून त्यासाठी शहरातील चौका चौकामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून आलेला आहे.सेवाग्राम आश्रमात राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन झाले असून यावेळी त्यांच्यासोबत खासदार रामदास तडस, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन आहे ते साधे होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे कावेलूच्या घरामध्ये राहत होते हे फक्त पुस्तकांमध्ये वाचले होते परंतु आज ते प्रत्यक्षात पाहण्याचा अनुभव मला आलेला आहे असं राज्यपाल यांनी सांगितले. त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळत असताना सुद्धा त्यांनी सगळे काही त्याग करून असे मध्ये त्यांनी पूर्ण आपलं जीवन अर्पण केलं. हा कोड ही बिमारी पहिले असायची तर तर असा विचार केला जायचा की ही नाईलाज बिमारी आहे परंतु बापूजींनी अशा बिमारीग्रस्त व्यक्तींची सेवा केली ज्या व्यक्तीला आपण महान मानतो त्या व्यक्तीमध्ये महानाचे कार्य असते म्हणूनच आपण त्या व्यक्तीला महान मानतो असं सुद्धा राज्यपाल म्हणाले आहे.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर
- महिला सक्षम व सबळ असतील तरच सामाजिक व आर्थिक स्थित्यंतरे शक्य असतात – आमदार सौ. सुलभाताई खोडके
- वर्ष २०२३-२४ अंतर्गत अमरावती विभागीय क्रीडा संकुल इमारत बांधकामाकरिता ५ कोटींचा निधी वितरित