परिवाराला सत्तेत आणण्यासाठी विरोधक एकत्र; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

बिहारच्या पाटणामध्ये काही लोक एकत्र आले आहे. त्यांचा अजेंडा देशाचा विकास नाही तर आपल्या परिवारातील लोकांना सत्तेत घेऊन येण्याचा आहे,असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला. ते यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त मोर्चा संमेलनामध्ये बोलत होते विशेष म्हणजे जे लोक आता एकत्र आले आहेत त्यांना हरवायचे असेल आणि भारताला पुढे न्यायचे असेल तर संपुर्ण देशात भाजपाला 51 टक्के मतांनी निवडून द्यायला हवे असेही केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *