बिहारच्या पाटणामध्ये काही लोक एकत्र आले आहे. त्यांचा अजेंडा देशाचा विकास नाही तर आपल्या परिवारातील लोकांना सत्तेत घेऊन येण्याचा आहे,असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला. ते यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त मोर्चा संमेलनामध्ये बोलत होते विशेष म्हणजे जे लोक आता एकत्र आले आहेत त्यांना हरवायचे असेल आणि भारताला पुढे न्यायचे असेल तर संपुर्ण देशात भाजपाला 51 टक्के मतांनी निवडून द्यायला हवे असेही केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर
- महिला सक्षम व सबळ असतील तरच सामाजिक व आर्थिक स्थित्यंतरे शक्य असतात – आमदार सौ. सुलभाताई खोडके
- वर्ष २०२३-२४ अंतर्गत अमरावती विभागीय क्रीडा संकुल इमारत बांधकामाकरिता ५ कोटींचा निधी वितरित