नांदेड मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पासदगांव इथल्या आसना पुलाच्या कामाचे भूमिपूजन वर्षांपूर्वी झाले होते, मात्र अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे युवक काँग्रेसने रस्त्यावर नारळ फोडत सरकारचा निषेध नोंदवला आहे. या सरकार कडून फक्त नारळ फोडण्यात येतात मात्र विकास काम होत नाही,असा आरोप करत काँग्रेसने हे अभिनव आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा-कौशल्यपूरक जीवनशैलीचा अंगीकार करा – आ. सौ. सुलभाताई खोडके
- विद्युत पुरवठ्या संदर्भातील देखभाल व दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व तातडीने पूर्ण करा – आमदार सुलभाताई खोडके
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर