राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांनी निवड करण्यात आली. त्यामुळे भुजबळांचे पुन्हा आपल्या पूर्वीच्या मतदार संघावर लक्ष आहे का असा प्रश्न विचारला असता नाशिक व मुंबई दोन्ही कडे लक्ष राहणार असल्याचे सूचक विधान भुजबळ यांनी करत राष्ट्रवादी पक्षाचे काम व प्रसार करण्याचे काम करावे लागणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात भुजबळ गमावलेला मतदार संघ पुन्हा ताब्यात येणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा-कौशल्यपूरक जीवनशैलीचा अंगीकार करा – आ. सौ. सुलभाताई खोडके
- विद्युत पुरवठ्या संदर्भातील देखभाल व दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व तातडीने पूर्ण करा – आमदार सुलभाताई खोडके
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर