जेष्ठ पत्रकार निखिल वागळे हे काल पुण्यात निर्भय बनो या कार्यक्रमात जात असताना निखिल वागळे यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्यात व त्यांना कार्यक्रमापासून जाण्यास रोखण्यात आलं होतं. एका प्रकारे पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हा जीवघेणा हल्ला असल्याचा आरोप अमरावती मधील पत्रकारांनी केला. दरम्यान अमरावती येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निखिल वागळे यांच्या वरील हल्लाचा निषेध नोंदवला, यावेळी राज्य सरकारने तातडीने या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन हल्लाखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अमरावती मधील पत्रकारांनी केली आहे.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा-कौशल्यपूरक जीवनशैलीचा अंगीकार करा – आ. सौ. सुलभाताई खोडके
- विद्युत पुरवठ्या संदर्भातील देखभाल व दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व तातडीने पूर्ण करा – आमदार सुलभाताई खोडके
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर