बऱ्याच दिवसांपासून कोकणामध्ये दडी मारून बसलेला मान्सून आता मुसळधार पडत आहे. त्यामुळे शेतकरी थांबलेली शेतीची कामे पुन्हा एकदा नव्या व जोमाने सुरू करत आहेत. भात शेती ही पावसाळ्यावर अवलंबून असणारी शेती आहे. यामुळे कोकणातील प्रमुख भात शेती शेतकरी करताना दिसत आहेत. जग आधुनिक पद्धतीने जीवन जगत असताना देखील आजही कोकणात पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. महाग झालेले इंधन, यंत्र, यंत्रसामुग्री, अवजारे यामुळे कोकणातील शेतकरी वर्ग पारंपारिक शेतीचा मार्ग अवलंबत आहे. आणि पावसाचे आगमन हे कोकणात झाल्यामुळे शेतकरी हे आनंदी दिसत आहे.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा-कौशल्यपूरक जीवनशैलीचा अंगीकार करा – आ. सौ. सुलभाताई खोडके
- विद्युत पुरवठ्या संदर्भातील देखभाल व दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व तातडीने पूर्ण करा – आमदार सुलभाताई खोडके
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर