आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार कामगार पक्षाच्या वतीनं अमरावती समाज कल्याण आयुक्त कार्यालयावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी झोप काढो आंदोलन करत समाज कल्याण विभागाचा निषेध केला.अमरावती विभागातील BVG कंपनी मार्फत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना शासन मान्य सुरक्षा मंडळात नोंदणीत करण्यात यावी व BVG कंपनी हटवा ही मागणी करण्यात आली कारण समाज कल्याण कार्यालयावर BVG कंपनी मार्फत पुरवल्या जाणारे सुरक्षा रक्षक यांची कंपनी सोबत समाज कल्याणचे साटेलोटे असल्याचा आरोप प्रहार कामगार संघटनेचे वतीने करण्यात आला यावेळी कार्यालया समोर झोप काढो आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्यात.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा-कौशल्यपूरक जीवनशैलीचा अंगीकार करा – आ. सौ. सुलभाताई खोडके
- विद्युत पुरवठ्या संदर्भातील देखभाल व दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व तातडीने पूर्ण करा – आमदार सुलभाताई खोडके
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर