अमरावती शहरातील दस्तूर नगर चौक परिसरात एका धावत्या कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहन चालक यांनी कार चे एसी चे काम करण्यासाठी सर्विस सेंटर मध्ये घेऊन गेले. एसी चे काम करून घरी परत जात असताना कार 2 किलोमीटर चालल्यानंतर कारच्या इंजिन मधून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर कार ने अचानक पेट घेतला. नंतर वाहन चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, कारचा समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली आहे.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा-कौशल्यपूरक जीवनशैलीचा अंगीकार करा – आ. सौ. सुलभाताई खोडके
- विद्युत पुरवठ्या संदर्भातील देखभाल व दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व तातडीने पूर्ण करा – आमदार सुलभाताई खोडके
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर