अमरावतीमध्ये दस्तूर नगर चौक परिसरात धावत्या कारने घेतला अचानक पेट

अमरावती शहरातील दस्तूर नगर चौक परिसरात एका धावत्या कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहन चालक यांनी कार चे एसी चे काम करण्यासाठी सर्विस सेंटर मध्ये घेऊन गेले. एसी चे काम करून घरी परत जात असताना कार 2 किलोमीटर चालल्यानंतर कारच्या इंजिन मधून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर कार ने अचानक पेट घेतला. नंतर वाहन चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, कारचा समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *